देशातील गोहत्या कधी थांबणार ?

फलक प्रसिद्धीकरता

देशात सध्या केवळ १७ कोटी गायी शेष आहेत. ज्या पद्धतीने गोहत्या चालू आहेत, त्या थांबवल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर आपल्याला गायी चित्रात पहाव्या लागतील, अशी भीती ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/780513.html