मुंबई – १ मार्चपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात होऊ शकते. मुंबईला पाणी पुरवठा करणार्या सातही तलावांतील पाणीसाठा वेगाने अल्प होत आहे. त्यांत केवळ ४८ टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे ‘भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा’, अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास पाणीकपात करण्यात येऊ शकते.
मुंबईत पाणीकपात ?
नूतन लेख
- सोंटू जैन याची मालमत्ता मोजण्यासाठी ताबा घेण्यापूर्वी ४० कोटी रुपये जमा करा !
- ५ मे या दिवशी उंच लाटा येण्याची शक्यता
- कर्करोगाशी लढणार्या पुणे येथील ‘दिव्यांश’ची कहाणी ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा’ या पुस्तकाने प्रकाशित !
- मतदानासाठी मुंबईत मेट्रो प्रशासनाची तिकिटात १० टक्के सवलत !
- नेहा हिरेमठच्या मारेकर्याला फाशी झाली पाहिजे !
- केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र मोठे निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अप्रसन्न !