चीनधार्जिण्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘१९६२ च्या युद्धात भारताची भूमी चीनने बळकावली, हा राष्ट्रीय अपमान आहे. हे विसरणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार आहे काय ?’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले