जालना – ‘मराठा क्रांती मोर्चा’तील आंदोलक लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. हे आंदोलक आतंकवादी नाहीत. ते शांततेच्या मार्गाने उपोषण करत होते. त्यांच्यावर या सरकारने अमानुषपणे पोलिसांच्या साहाय्याने लाठीमार केला. त्या आंदोलकांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. तेव्हा त्यांनी आंदोलक आणि घायाळ झालेल्यांची विचारपूस केली. या वेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्यागपत्राची मागणी केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > गृहमंत्री फडणवीस यांचे त्यागपत्र घ्या ! – उद्धव ठाकरे
गृहमंत्री फडणवीस यांचे त्यागपत्र घ्या ! – उद्धव ठाकरे
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !