सरकारी व्‍यवस्‍था अपयशी ठरल्‍याचे द्योतक ?

फलक प्रसिद्धीकरता

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या वाढत्‍या प्रकरणांवर आळा घालण्‍यासाठी मध्‍यप्रदेशातील अशोकनगर जिल्‍ह्यातील ४ गावांत मुसलमान अन् ख्रिस्‍ती व्‍यापार्‍यांवर प्रवेशबंदी लादण्‍यात आली आहे. ग्रामपंचायतीने हा निर्णय सर्वानुमते घेतला.

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/709137.html