
‘वर्ष १९९५ मध्ये वक्फ बोर्डाची स्थापना झाली. त्याच्या कर्मचार्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’चा (लोकसेवकाचा) दर्जा देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर सरकारने हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करावे आणि त्यालाही विशेष सुविधा द्याव्यात, तरच राज्यघटनेमध्ये सांगितलेल्या ‘समानता’ या तत्त्वाचे पालन होईल.’
– श्री. सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ (३०.६.२०२३)
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
भारतीय विचार, आचार, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे महत्त्व !
देवस्थान इनाम भूमींच्या संदर्भातील प्रारूप सिद्ध करण्यासाठीच्या समितीत देवस्थानांच्या प्रतिनिधींचा समावेश !
अनधिकृत कूपनलिकांच्या विरोधात आधीच कृती न करणार्यांना कामावरून बडतर्फ करा !
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !