
भगवान परशुरामांनी जी राजनीती अवगत केली होती. त्या राजनीतीचा उपयोग त्यांनी समाजाला वळण लावण्यासाठी केला. त्यांनी प्राप्त केलेल्या धनुर्विद्येचा उपयोग अन्याय नष्ट करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी केला. स्वपराक्रमावर पृथ्वीचे ऐश्वर्य संपादन करून ते कश्यप मुनींच्या चरणी अर्पण केले. वैदिक संस्कृतीची प्रस्थापना करण्यासाठी अवधूत दत्तात्रयांकडून श्रीविद्येचे सुलभिकरण करवून घेतले; म्हणूनच विविध क्षेत्रात कार्य करून मानवाच्या कल्याणासाठी ब्रह्मतेजाने आणि क्षात्रतेजाने तळपणार्या परशुरामांचा राजराजेश्वर म्हणून गौरव करण्यात येतो.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, डोंबिवली.
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !