
आपल्या सर्व देवता या शस्त्रधारी असून त्यांच्या मुखावर प्रसन्न हास्यही आहे. आपल्याच शस्त्रधारी देवता आपल्या साहाय्याला येतील.
होते पूर्वज आमुचे दृृढ कसे झुंजवया कंदनी ।
गेले मेळवूनी यशास आपुल्या देशास त्या रक्षूनी ।
त्यांचे पोटी आम्ही कसे निपजलो भानूस जैसा शनी ।
नेले राज्य हिरूनी आमुचे तरी लज्जा न वाटे मनी ।
– श्री. दुर्गेश जयंत परुळकर, डोंबिवली, ठाणे (साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑगस्ट २००७)
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !