छत्रपती संभाजीनगर – कुपोषित मुले, मुलींचा आहार, गरोदर महिला आणि त्यांचे कुटुंबीय यांची माहिती, तसेच इतर माहिती संकलित करण्याचे दायित्व असलेल्या अंगणवाडी सेविकांना सरकारने भ्रमणभाष संच दिले होते; मात्र हे संच जुने झाल्याने सतत बंद पडत होते. त्यामुळे हैराण झालेल्या अंगणवाडी सेविकांनी ते भ्रमणभाष संच परत करून नवीन संच देण्याची मागणी केली होती. यासाठी राज्यभरात आंदोलनही करण्यात आले; पण आता लवकरच अंगणवाडी सेविकांना नवीन भ्रमणभाषसंच देण्याच्या हालचाली चालू झाल्या असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने पावले उचलण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती संंबंधित सूत्रांकडून देण्यात आली.
अंगणवाडी सेविकांना मिळणार नवीन भ्रमणभाष संच !
नूतन लेख
- हुपरीतील धार्मिक स्थळाला देण्यात आलेल्या अवैध नळजोडणीच्या संदर्भात योग्य ती कृती करा ! – साहाय्यक आयुक्त, कोल्हापूर
- भोर (पुणे) येथील १० गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा चालू !
- माझ्या वडिलांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ! – ओमराजे निंबाळकर, ठाकरे गट
- वाघोली (पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार !
- बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गडचिरोलीत सुगंधित तंबाखूसह ४ जण कह्यात; महाड येथील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर आक्रमण !…