फलक प्रसिद्धीकरता
दरभंगा (बिहार) येथील जिल्हा प्रशासनाने श्रीरामनवमी आणि छठपूजा या उत्सवांच्या वेळी लावण्यात येणार्या ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची पातळी ही ७५ डेसिबलपेक्षा अधिक असल्यास संबंधितांच्या कार्यक्रमावर प्रतिबंध लादण्यात येईल, असा आदेश काढला आहे.
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !