हिंदु जनजागृती समिती आणि समस्त धर्मप्रेमी यांच्यावतीने ही हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

स्थळ : श्री समर्थ मंगल कार्यालय, मुंबई-पुणे जुना हायवे, श्री समर्थ कृपा हॉटेलच्या शेजारी, खोपोली, रायगड.
वेळ : सायंकाळी ६ वाजता
समस्त हिंदु बांधवांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्र. : ८०८०२ ०८९५८
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !