
१. वर्षा पंडित, जोगेश्वरी, मुंबई.
१ अ.‘हिंदु धर्म आणि संस्कृती यांसंदर्भात आश्रमात मोठ्या प्रमाणात चालू असलेले कार्य कौतुकास्पद आहे !’ : ‘मी आतापर्यंत पाहिलेल्या ठिकाणांपैकी सर्वांत शांतता असलेले ठिकाण, म्हणजे हा आश्रम आहे. ‘आश्रमाला भेट देता येणे’, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे’, असे मला वाटले. येथे हिंदु धर्म आणि संस्कृती यांसंदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. जगभरातील कोट्यवधी हिंदूंपर्यंत हे पोचवणे आवश्यक आहे. भविष्यात आश्रमाचा एक भाग होण्याचा माझा मानस आहे.’
(३०.११.२०२२)
२. वैद्या (कु.) शीतल भारत सागर,मु.पो. आटपाडी, जिल्हा सांगली.
अ. ‘आश्रमात आल्यावर मन अतिशय प्रसन्न झाले. मनाच्या शांतीसाठी अनुकूल, असे हे ठिकाण आहे.
आ. मला आश्रमात साधकांच्या वाणीतून प्रेमाचा गारवा प्रत्यक्षपणे अनुभवता आला.’ (२१.१.२०२३)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !