नवी देहली – दूरसंचार सेवा पुरवणार्या आस्थापनांनी ५ जी सेवा पुरवण्यास आरंभ केला आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून आस्थापनांनी भ्रमणभाषशी संबंधित ५ जी सेवा पुरवण्यास आरंभ केला असून ३१ जानेवारी २०२३ पर्यंत देशातील २३८ शहरांमध्ये ही सेवा पुरवण्यात आली आहे.
भारतातील २३८ शहरांमध्ये ५ जी सेवा उपलब्ध !
नूतन लेख
- कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !
- Complaints Election Malpractices : निवडणुकीतील अपप्रकारांविरोधात ‘एन्.जी.एस्.पी. पोर्टल’वर तक्रार नोंदवता येणार !
- Drunken Judge Suspension : न्यायाधिशांनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखावी ! – मुंबई उच्च न्यायालय
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : भारतातील ७९५ ठिकाणांना मुसलमानबहुल ठरवून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे वाटप !
- Income Tax raids : आयकर विभागाकडून बेंगळुरूत १६ ठिकाणी धाडी !
- INC Karnataka Muslim Appeasement : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सर्व मुसलमानांना ठरवले मागासवर्गीय !