
मुंबई, १७ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी राज्यशासनाकडून ११ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. शिक्षण समाजकल्याण, महिला आणि बाल विकास, आदिवासी विकास, कौशल्य विकास या विभागांचे आयुक्त या समितीचे सदस्य असतील. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचाही समितीमध्ये समावेश असेल. समिती वेळोवेळी विषयानुसार अहवाल सरकारकडे सादर करणार आहे.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !