
पुणे – परदेशी विद्यापिठांना मुक्तद्वार (प्रवेश) दिल्यास देशातील उच्च शिक्षण आणि उच्च शिक्षण संस्थांवर विपरित परिणाम होणार असल्याचे मत शिक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे. देशातील विद्यापिठांना नियमांमध्ये बांधून ठेवलेले असतांना परदेशी विद्यापिठांना संपूर्ण मोकळीक देणे हा विरोधाभास असून परदेशी विद्यापिठांना संपूर्ण मोकळीक दिल्यास देशातील उच्च शिक्षणामध्ये दरी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
परदेशातील विद्यापिठांना भारतात येण्यास अनुमती देण्याविषयीच्या नियमावलीचा मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच घोषित केला आहे. त्यात जागतिक क्रमवारीतील ५०० विद्यापिठांना शाखा किंवा केंद्र चालू करण्यास अनुमती, देशातील विद्यापिठांना लागू असलेले आरक्षण, अभ्यासक्रम, शुल्क रचना याविषयीचे नियम परदेशी विद्यापिठांना लागू होणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नियमावलीवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्याचेही समजते.
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Opposed : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !
देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी