
१. राष्ट्रीय पुनरुत्थान : ‘महर्षी स्वामी दयानंद सरस्वती, श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी जनतेमध्ये स्वाभिमान अन् आत्मविश्वासाचा विकास करून राष्ट्रीय विचारधारणेला प्रोत्साहित केले.
२. समाज सुधारण्यासाठी आंदोलने : आर्यसमाज, ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज, महादेव गोविंद रानडे इत्यादींनी समाजातील जातीय तेढ, जडवाद, रूढी आणि असमानता यांना दूर करण्याचे प्रयत्न केले.
३. राजकीय आणि घटनात्मक कार्य : लोकमान्य टिळक, म. गांधी, लाला लाजपत राय आणि अन्य लोक यांनी राजकारण अन् घटनाविषयक उल्लेखनीय कार्य केले आहे.
४. सशस्त्र संघर्ष : नाना पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, चाफेकर बंधू, स्वा. सावरकर, चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस, डॉ. हेडगेवार, आणि अन्य शेकडो वीरांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाहुती दिली.’
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !