
१. राष्ट्रीय पुनरुत्थान : ‘महर्षी स्वामी दयानंद सरस्वती, श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी जनतेमध्ये स्वाभिमान अन् आत्मविश्वासाचा विकास करून राष्ट्रीय विचारधारणेला प्रोत्साहित केले.
२. समाज सुधारण्यासाठी आंदोलने : आर्यसमाज, ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज, महादेव गोविंद रानडे इत्यादींनी समाजातील जातीय तेढ, जडवाद, रूढी आणि असमानता यांना दूर करण्याचे प्रयत्न केले.
३. राजकीय आणि घटनात्मक कार्य : लोकमान्य टिळक, म. गांधी, लाला लाजपत राय आणि अन्य लोक यांनी राजकारण अन् घटनाविषयक उल्लेखनीय कार्य केले आहे.
४. सशस्त्र संघर्ष : नाना पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, चाफेकर बंधू, स्वा. सावरकर, चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस, डॉ. हेडगेवार, आणि अन्य शेकडो वीरांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाहुती दिली.’
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !