मुंबई – राज्य सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना करत आहे ?, त्याविषयी २ आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या हस्तलिखित साहित्याचे संवर्धन करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना हे हस्तलिखित साहित्य संवर्धित करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये नव्या सदस्यांची नियुक्त का करण्यात आली नाही ? असा प्रश्न न्यायालयाने विचारला केला. या हस्तलिखित साहित्याच्या प्रकाशनाचे काम आणि त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आतापर्यंत काय केले, हेही प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > डॉ. आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी सरकार काय करत आहे ? – उच्च न्यायालय
डॉ. आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी सरकार काय करत आहे ? – उच्च न्यायालय
नूतन लेख
- Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
- Goa New Education Policy : सरकार यंदापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शक्यता !
- Goa Stray Dogs Issue : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालून त्याची माहिती द्या ! – आरोग्य केंद्र मडगाव (गोवा)
- निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…
- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मे या दिवशी !