अशांना कारागृहात टाका !

फलक प्रसिद्धीकरता

आम्ही २० टक्के आहोत, तर तुम्ही (हिंदू) ७० ते ८० टक्के आहात. त्यामुळे त्रास झाला, तर आमची २० घरे बंद होतील, तर तुमचीही ८० घरे बंद होतील, अशी धमकी झारखंडचे मंत्री हफीजुल अंसारी यांनी दिली आहे.