मुंबई – आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची पोलिसांनी नोंद केलेला गुन्हा रहित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. प्रक्षोभक विधाने करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याचे कारण देत राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २४ एप्रिल या दिवशी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी याचिका केली होती.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राणा दांपत्याची गुन्हा रहित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !
राणा दांपत्याची गुन्हा रहित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !
नूतन लेख
- जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !
- अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश
- उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !
- मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर २ महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश !
- घणसोली (नवी मुंबई) येथील अनधिकृत इमारत पुन्हा पाडणार !