
‘सर्वाधिक खपाचे दैनिक’, ‘आघाडीचे दैनिक’ यांसारखी बिरूदे मिरवण्यात ‘सनातन प्रभात’ला कधीच रस नव्हता. ‘मूठभर लोक समाजात परिवर्तन करू शकतात’, अशी आमची धारणा असल्याने वाचक कृतीशील होण्यावर ‘सनातन प्रभात’चा भर असतो. त्याचाच परिणाम म्हणजे दैनिकाचे वाचकही राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी पुढे येत आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !