वाचक कृतीशील होण्यावर ‘सनातन प्रभात’चा भर

‘सर्वाधिक खपाचे दैनिक’, ‘आघाडीचे दैनिक’ यांसारखी बिरूदे मिरवण्यात ‘सनातन प्रभात’ला कधीच रस नव्हता. ‘मूठभर लोक समाजात परिवर्तन करू शकतात’, अशी आमची धारणा असल्याने वाचक कृतीशील होण्यावर ‘सनातन प्रभात’चा भर असतो. त्याचाच परिणाम म्हणजे दैनिकाचे वाचकही राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी पुढे येत आहेत.