
मुंबई – देशात भाजपची सत्ता येऊन ७ वर्षे झाली आहेत. आता भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे समान नागरी कायदा आणून मुसलमानांची जनसंख्या नियंत्रणात आणा. भारताचे मोगलस्तान झाले, तर हिंदु धर्म समाप्त होईल. आमचा वंश नष्ट होईल. आम्ही हिंदु म्हणून मत दिले आहे. हिंदूंचे नेते म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांना निवडून दिले आहे. त्यामुळे हिंदूंचे संरक्षण करा. भारताचे मोगलस्तान होणे टाळण्यासाठी त्वरित समान नागरी कायदा आणा, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !