
मुंबई – देशात भाजपची सत्ता येऊन ७ वर्षे झाली आहेत. आता भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे समान नागरी कायदा आणून मुसलमानांची जनसंख्या नियंत्रणात आणा. भारताचे मोगलस्तान झाले, तर हिंदु धर्म समाप्त होईल. आमचा वंश नष्ट होईल. आम्ही हिंदु म्हणून मत दिले आहे. हिंदूंचे नेते म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांना निवडून दिले आहे. त्यामुळे हिंदूंचे संरक्षण करा. भारताचे मोगलस्तान होणे टाळण्यासाठी त्वरित समान नागरी कायदा आणा, असे आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजय सिंह सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !