बांगलादेशातील हिंदूंविषयी राहुल गांधी गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

‘त्रिपुरामध्ये आमच्या मुसलमान बांधवांशी अमानुष व्यवहार केला जात आहे’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्रिपुरामधील हिंसाचाराच्या प्रकरणी केले आहे.