मुंबई – उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाची परीक्षा रहित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आरोग्य भरतीच्या प्रक्रियेत कोणताही चुकीचा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. ही परीक्षा पारदर्शक होईल. याविषयी जी ‘ऑडिओ क्लीप’ प्रसारित झाली आहे, त्याविषयीचे अन्वेषण करण्यात येईल. यामध्ये कोणताही चुकीचा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > आरोग्य भरतीची परीक्षा पारदर्शक होईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
आरोग्य भरतीची परीक्षा पारदर्शक होईल ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
नूतन लेख
- रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट
- देशाला सुरक्षित आणि विकसित कोण करू शकतो ? याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव !
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील ८५ टक्के भिकारी ‘व्यवसाय’ म्हणून भीक मागतात !
- Parbhani Boycotted Voting:जिल्हाधिकार्यांनी मध्यस्थी केल्यानंतर मतदानाला आरंभ
- कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात येणार्या भरतीचे दिनांक घोषित !