
नवी देहली – केरळच्या मलबारमध्ये वर्ष १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाद्वारे नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. जिहाद्यांनी १० सहस्रांहून अधिक हिंदूंची हत्या केली, अनेक मंदिरे पाडण्यात आली, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. ते येथे ‘पांचजन्य’ या नियतकालिकाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘पाकिस्तान अँड द पार्टिशन ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये या घटनांचा उल्लेख आहे’, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
Left historians whitewashed 1921 Malabar genocide of Hindus as a peasant uprising: What Yogi Adityanath said about Jihadis shaming mankind#MalabarHinduGenocideDayhttps://t.co/3dvUrruziE
— OpIndia.com (@OpIndia_com) September 25, 2021
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती