
‘इंटरनेटच्या युगात जामीन देण्याच्या संदर्भातील आदेश संबंधितांना पोचवण्यात पोस्टाचा आधार घेतला जात आहे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात ‘आकाशाकडे डोळे लावून कबूतर येऊन जामिनाचा आदेश पोचवेल’, असे करण्याचा हा प्रकार आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने न्यायालयाच्या प्रशासकीय सेवेविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. महत्त्वाची न्यायालयीन कागदपत्रे तातडीने संबंधित कार्यालयांत अल्प वेळेत पाठवणारी यंत्रणा निर्माण करण्याचा आदेश न्यायालयाने या वेळी अधिकार्यांना दिला.’
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?