तरुण म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे.

‘तरुण म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे. तो देशाचे भविष्य आहे. आज त्यांना सांभाळले नाही, तर एक दिवस आपल्या समृद्ध भारत देशाला मान खाली झुकवावी लागेल !’

– जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (संदर्भ : मासिक ‘धर्मक्षेत्र नाणीजधाम’, जानेवारी २०१२)