अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीभविष्य ताडपत्रीच्या काही पट्टयांवर लिहिलेले असते. त्यातील ‘जीवनाडी सजीव आहे. नाडी वाचतांना साक्षात् शिव-पार्वती नाडीवर नर्तन करतात’, असे तमिळनाडू येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले. महर्षींनी लाखो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या नाडीभविष्याचे वाचन करण्याचे कौशल्य आज अत्यल्प जणांकडेच उपलब्ध आहे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > साधनाविषयक चौकट > महर्षींची दिव्यवाणी म्हणजेच जीवनाडीपट्टी म्हणजे काय ?
महर्षींची दिव्यवाणी म्हणजेच जीवनाडीपट्टी म्हणजे काय ?
नूतन लेख
- नऊ प्रकारच्या लोकांशी शत्रुत्व करू नये !
- सुवचने
- एका देवतेची पूजा, ही व्यष्टी साधना, तर धर्मकार्यासाठी अनेक देवतांची पूजा, ही समष्टी साधना !
- ‘ज्या आत्म्यात परिवर्तन होत नाही, तो परमात्याचा अंश मी आहे’, असे चिंतन करणारा साधक बंधनातून मुक्त होणे
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार आवश्यक असे प्रथम ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर लिखाण करणे आणि आता ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या विषयावर लिखाण करणे
- अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !