नगर – ब्रेक दि चेन साठी निर्बंध कडक करतांना सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या नियमामुळे गरीब लोक तेथपर्यंत पोचू शकतील का ? अशी शंका व्यक्त केली जात होती; मात्र नगरमध्ये शिवभोजन थाळी गरिबांसाठी वरदान ठरली आहे. अनेक गरजू लोक रांगा लावून थाळी घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ८०० थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवला आहे. जिल्ह्यामध्ये २९ केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता प्रतिदिन ३ सहस्र ५०० थाळी अशी आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नगरमध्ये शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव !
नगरमध्ये शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव !
नूतन लेख
- श्रीरामनवमीला गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण होऊनही त्यांनी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले !
- मोशी, चिखली (पुणे) येथे ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’चा श्रीरामनवमी उत्सव !
- पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस !
- पुणे येथील ‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’कडून ‘आर्.टी.ई.’तील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचा आरोप !
- नाशिक येथे अवैध सावकार वैभव देवरे याने भाजप पदाधिकार्याकडून २० लाख रुपयांच्या बदल्यात ३ कोटी रुपयांची वसुली केली !
- महाराष्ट्रात लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान ५४.८५ टक्के !