
सातारा – ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत सातारा नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना जागृत करण्यासाठी चौकाचौकात फलक लावण्यात आले आहेत; मात्र दुर्दैवाने शहरातील राजपथावर खणआळीच्या कोपर्यावर ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ च्या फलकाखालीच कचर्याचा ढीग लावण्यात आला आहे. कचर्याचे ढीग मोकाट कुत्री विस्कटून टाकत असल्यामुळे शहरातील रस्त्यांचे विद्रुपीकरण होत आहे. कचरा करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून येत आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !