राहुल गांधी यांच्याकडून रा.स्व. संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका
केवळ पंचा नेसून, डोक्यावर पांढरी टोपी घालून, कोटवर गुलाब लावून देशाची फाळणी करणार्या आणि बहुसंख्य हिंदूंचे भविष्य नष्ट करणार्या काँग्रेसवाल्यांनी देशाचे किती भले केले ?, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे !

चेन्नई (तमिळनाडू) – आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचा पाया नष्ट करू देणार नाही. मोदी यांना हे समजत नाही की, तमिळनाडूचे भविष्य केवळ तमिळ जनताच ठरवू शकते. नागपूरचे ‘हाफ चड्डीवाले’ तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, अशा असभ्य भाषेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी धारमपूर येथील सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. तमिळनाडूमध्ये मे मासात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !