आपण आपल्या एका पापकर्माचे वाईट फळ भोगतो. तेव्हा मनुष्य स्वभावानुसार आपल्याला दुःख होते, इतरांवर चिडचीड होते. त्यामुळे त्यातून पुन्हा नवीन कर्म निर्माण होऊन त्याचे फळ आपल्याला लागू होते. अशा प्रकारे कर्म आणि फळ यांची शृंखला चालूच रहाते.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > साधनाविषयक चौकट > एका कर्माचे फळ भोगतांना त्यातून पुन्हा नवीन फळ निर्माण होणे आणि अशा प्रकारे ही शृंखला वाढतच जाणे
एका कर्माचे फळ भोगतांना त्यातून पुन्हा नवीन फळ निर्माण होणे आणि अशा प्रकारे ही शृंखला वाढतच जाणे
नूतन लेख
- नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना चित्तशुद्धीच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे !
- लुधियाना, पंजाब येथील सौ. माधवी शर्मा यांच्याविषयी त्यांचे यजमान श्री. प्रमोद शर्मा यांना जाणवलेली सूत्रे
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा गावडे (वय ५० वर्षे) आणि फोंडा (गोवा) येथील श्रीमती अंजली कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
- रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेतांना कु. सायली देशपांडे हिला आलेल्या अनुभूती अन् श्री मारुतिरायाने स्वभावदोष लक्षात आणून देऊन दास्यभावाचे शिकवलेले महत्त्व !
- साधनेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आनंद अनुभवायला मिळाल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !
- अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !