स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘हे नीट लक्षात ठेवा की, तुम्ही जर धर्म सोडून देऊन, जडाला (भौतिक गोष्टींना) सर्वस्व मानणार्या पाश्चात्त्य सभ्यतेच्या मागे धावाल, तर ३ पिढ्यांतच तुम्ही नष्ट होऊन जाल. हिंदूंनी धर्म सोडला की, हिंदूंच्या जीवनाचा कणाच मोडला म्हणून समजा. ‘ज्या पायावर हिंदूंचा सुविशाल प्रासाद उभारला गेला आहे, तोच भग्न झाला’, तर त्याचा होणारा भयंकर परिणाम, म्हणजे संपूर्ण सर्वांगीण ध्वंस.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
हिंदु धर्म अस्तित्वात असण्यामागील कार्यकारण
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !
अधर्माला अधर्मानेच प्रत्युत्तर देणार्या भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे हिंदूंना विस्मरण
रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावा !