
सांगली – ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्याची देणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. कडकनाथ संघर्ष यात्रा रोखतांना स्वाभिमानीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पोलीस यांची झटापट झाली. केंद्र शासनाने आणलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यात २५ डिसेंबर या दिवशी आत्मनिर्भर यात्रा चालू केली. या यात्रेचा समारोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईश्वरपूर येथे २७ डिसेंबर या दिवशी झाला. तेथील सभेत या कोंबड्या सोडण्यात येणार होत्या.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला