
सांगे, २० डिसेंबर (वार्ता.) – धारबांदोडा येथील साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादकांना मोठी हानी सोसावी लागत आहे. कारखाना बंद असल्याने उत्पादकांचे उसाचे पिक नष्ट होत आहे. शासनाने ऊस उत्पादकांना प्रतिटन ३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देण्याचे लेखी आश्वासन पुढील १० दिवसांत न दिल्यास ऊस उत्पादक तालुक्याच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार आहेत. येथे झालेल्या ऊस उत्पादकांच्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !