
सांगे, २० डिसेंबर (वार्ता.) – धारबांदोडा येथील साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादकांना मोठी हानी सोसावी लागत आहे. कारखाना बंद असल्याने उत्पादकांचे उसाचे पिक नष्ट होत आहे. शासनाने ऊस उत्पादकांना प्रतिटन ३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देण्याचे लेखी आश्वासन पुढील १० दिवसांत न दिल्यास ऊस उत्पादक तालुक्याच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार आहेत. येथे झालेल्या ऊस उत्पादकांच्या बैठकीत ही चेतावणी देण्यात आली.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.