
नवी मुंबई – तळोजा औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन दलाच्या जवानाचा ४ डिसेंबरच्या रात्री गुदमरून मृत्यू झाला. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव असून ते अंबरनाथ औद्योगिक अग्नीशमन केंद्रात ‘फायरमन’ या पदावर कार्यरत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना ११ घंट्यांहून अधिक वेळ लागला. रासायनिक पदार्थांच्या धुरामुळे ५ जवानांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना एम्.जी.एम्. रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !