
नवी मुंबई – तळोजा औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन दलाच्या जवानाचा ४ डिसेंबरच्या रात्री गुदमरून मृत्यू झाला. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव असून ते अंबरनाथ औद्योगिक अग्नीशमन केंद्रात ‘फायरमन’ या पदावर कार्यरत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना ११ घंट्यांहून अधिक वेळ लागला. रासायनिक पदार्थांच्या धुरामुळे ५ जवानांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना एम्.जी.एम्. रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !