
नवी मुंबई – तळोजा औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवतांना अग्नीशमन दलाच्या जवानाचा ४ डिसेंबरच्या रात्री गुदमरून मृत्यू झाला. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव असून ते अंबरनाथ औद्योगिक अग्नीशमन केंद्रात ‘फायरमन’ या पदावर कार्यरत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना ११ घंट्यांहून अधिक वेळ लागला. रासायनिक पदार्थांच्या धुरामुळे ५ जवानांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना एम्.जी.एम्. रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !