
पणजी, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात खाणी चालू करण्यासंबंधी गोवा शासनाच्या प्रस्तावाचा केंद्रशासन गांभीर्याने विचार करत आहे, असे मत केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत. खाणी चालू करण्यासाठी गोवा शासनाने प्रस्ताव दिलेला आहे आणि केंद्र सध्या या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे; मात्र याविषयी तुर्तास काहीच अधिक माहिती मी देणार नाही.’’
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था