‘एक अप्सरा होती. तिला उत्तम पती हवा होता. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला श्री गणपति दिसला. तिने त्याला हाका मारल्या. गणपति तिला म्हणाला, ‘हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ?’ ती म्हणाली, ‘मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.’ श्री गणपति म्हणाला, ‘मी विवाह करून मोहपाशात पडणार नाही.’ त्यावर अप्सरा म्हणाली, ‘तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.’ श्री गणपतीने तिला प्रतिशाप दिला, ‘तू पृथ्वीवर वृक्ष होशील.’ अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, ‘मला क्षमा कर.’ गणपति म्हणाला, ‘माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील आणि तू सुखी होशील.’ ती अप्सरा पुढे तुळस बनली. श्री गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून श्री गणपतीला तुळस वाहात नाहीत.’ (संदर्भ : अज्ञात)
श्री गणपतीला तुळस न वाहाण्याचे कारण
नूतन लेख
महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !
Karnataka Controversy Over SchoolGrounds : आदेशामुळे गणेशोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी, हे उत्सव साजरे होऊ शकत नाहीत !
इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण वातावरणात साजरी !
डोनाल्ड ट्रम्प यांना भगवान जगन्नाथाने वाचवले ! – इस्कॉन
निस्सीम भक्ती करणार्या भक्तांनी अनुभवलेला भक्तीचा अगाध महिमा !
शांत, हसतमुख आणि देवाची ओढ असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिंचवड (पुणे) येथील चि. मल्हार जयेश बोरसे (वय ३ वर्षे) !