स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘मी आपल्याला सांगतो की, अजूनही शिकवण्यासारखे आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षांच्या अत्याचारांतून अन् जवळजवळ सहस्र वर्षांच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलूमांतून निभावून आमची हिंदु जात अजूनही जिवंत आहे; कारण अजूनही या जातीने ईश्वर आणि धर्म ही महारत्ने टाकून दिलेली नाहीत.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’)
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !
स्वामी विवेकानंद यांनी वर्णिलेले ध्यानाचे महत्त्व !
अधर्माला अधर्मानेच प्रत्युत्तर देणार्या भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे हिंदूंना विस्मरण
रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावा !
दातांचे आरोग्य !
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !