
‘आपणही अधर्माशी अधर्मानेच युद्ध केले पाहिजे, हे महाभारतातून शिकायला मिळते. हा इतिहास विसरल्यामुळे हिंदूंची स्थिती महाभारताच्या युद्धात गोंधळलेल्या अर्जुनासारखी आणि महंमद घोरीकडून ठार झालेल्या पृथ्वीराज चौहानसारखी झाली आहे. हिंदु स्त्रियांवर प्रतिदिन एवढे अत्याचार होत असतांना हिंदु समाजाकडून विशेष प्रतिकार होतांना दिसत नाही; कारण ही शिकवण आपण पूर्णत: विसरून गेलो आहोत. त्याकडे आपल्याला परत वळण्याची पाळी आली आहे. जोपर्यंत आपण लढाऊ वृत्ती बाणवणार नाही, तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी आपल्या मुलांना सैन्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.’
– श्री. गिरिधर मामिडी, तेलंगाणा अखिल भारतीय सदस्य, प्रज्ञा प्रवाह (१०.६.२०२६)
स्वामी विवेकानंद यांनी वर्णिलेले ध्यानाचे महत्त्व !
रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावा !
दातांचे आरोग्य !
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
Filmmaker Imtiaz Ali : चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांची ‘राधा-कृष्ण’ यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा !