स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रभा, आचार–व्यवहार, तत्त्वज्ञान आणि साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते; परंतु तेथेच न थबकता ते जर त्यांचे नेटाने अध्ययन करतील, मन लावून चिकाटीने भारतीय ग्रंथांचे अनुशीलन करतील, भारतीय आचार–व्यवहारांच्या मुळाशी असलेल्या महान तत्त्वांची नीट ओळख करून घेतील, तर त्यांच्यापैकी ९९ टक्के लोक भारतीय विचारांच्या सौंदर्याने आणि भारतीय भावांनी मुग्ध होऊन गेल्याचे तुम्हाला आढळून येईल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
अनधिकृत कूपनलिकांच्या विरोधात आधीच कृती न करणार्यांना कामावरून बडतर्फ करा !
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
समता आणू पहाणारे याविषयी काही बोलतील का ?