
क्षात्रतेज, शस्त्रशक्ती ही समाजाच्या केवळ राजकीय अंगाचाच नव्हे, तर सार्या समाज जीवनाचा प्राण होय. क्षात्रधर्म दुबळा झाला तर सारे धर्म, सारी शास्त्रे, सार्या कला, राष्ट्राचे जीवनचे जीवन बुडालेच म्हणून समजा. ज्याप्रमाणे पाया वाचून भव्य भवन, तसे सैन्यशक्तीवाचून साम्राज्य नुसत्या वार्याच्या वादळाने कोसळणारच !
(साभार : ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील सोनेरी पान पहिले : चाणक्य नीतीचा मूळ दंडक प्रथम शस्त्रबळ)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
सावरकर घराण्यातील ‘बाई’, ‘माई’ आणि ‘ताई’ राष्ट्रभक्तीचा मूर्तीमंत आदर्श ! – डॉ. शुभा साठे
‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयंती सोहळा उत्साहात पार पडला