स्वामी विवेकानंद यांचे विचारधन !

‘जेव्हा आपल्या ठिकाणी अहंबोध असत नाही, आपल्या मनात जेव्हा स्वतःचा विचार असत नाही, तेव्हाच आपण चांगल्यात चांगले काम करू शकतो आणि इतरांवर स्वतःचा प्रभाव अधिकाधिक पाडू शकतो.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
हिंदु धर्माची महानता !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !