सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

आपण हिंदु लोक सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या वा हिताच्या दृष्टीने बहुधा उदासीनच असतो. वैयक्तिक स्वार्थ आपणास नेमका उमगतो आणि तो साधण्यासाठी आपण कोणत्याही थरापर्यंत जातो; पण सामाजिक किंवा राष्ट्रीय हिताचा वा त्याच्या साधनांचा प्रसंग आला की, स्वतःची आलिप्तता आणि तटस्थता एखाद्या खरोखरच्या विरक्ताला ही लाजवील, अशा रूपात प्रकट होत असते.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘आत्मसंयमयोग श्रीमद्भगवद्गीतेच्या ६ व्या अध्यायावरील भाष्य’)