
आपण प्रतिदिन प्रार्थना करतो, ते काही रुढार्थाने केवळ कर्मकांड नाही. ‘विशिष्ट पद्धतीने शब्दांचा उच्चार केला, म्हणजे प्रार्थना झाली’, असे कुणी मानत नाही. निदान मानू नये तरी. प्रार्थनेतील शब्द हे प्रयत्नाला दिशा दाखवणारे, जीवनाला प्रेरणा देणारे आणि प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य अन् उत्साह टिकवून ठेवणारे असतात.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘संघ प्रार्थना’)
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
अध्यात्माचे अनंतत्त्व !
मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !