
मुंबई – वांद्रे पूर्वेतील गरीबनगरमध्ये अवैध बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या अंतर्गत पोलिसांवर दगडफेक करणार्या १०० ते १५० जणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
🚨 Case registered against 100–150 people for allegedly pelting stones at Police during the Garib Nagar, Bandra demolition drive; 16 arrested so far.
⚠️ Merely registering cases is not enough. Such incidents will stop only when the culprits face strict and exemplary punishment.… https://t.co/fOR50HKqpv pic.twitter.com/sT3tuivvEh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 24, 2026
या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. त्या दगडफेकीत ५ पोलीस घायाळ झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण ५०० अवैध अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. अतिक्रमण हटवण्याचे काम ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin