
‘श्रीमद्भगवद्गीता’ आपल्या धर्मग्रंथामध्ये एक अत्यंत तेजस्वी आणि निर्मळ हिरा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानासहित आत्मविद्येचे गूढ आणि पवित्र तत्त्वांच्या आधारावर मनुष्याच्या पुरुषार्थाचा, म्हणजे आध्यात्मिक पूर्णावस्थेचा परिचय करून देणारा ग्रंथ आहे. गीता हा भक्ती आणि ज्ञान यांचा मेळ घालून या दोन्हींचे शास्त्रोक्त व्यवहारासह संयोग करवून देणारा ग्रंथ आहे.
– लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !