सर्वाेच्च न्यायालयाने मानली हिंदु धर्माची श्रेष्ठता !

फलक प्रसिद्धीकरता

‘श्रद्धेच्या सूत्रावर न्यायालयात वाद-विवाद होऊ शकत नाही. धर्मानुसार काय आवश्यक आहे ?, हे न्यायालय कधीच ठरवत नाही. याचा निर्णय धर्मच करतो’, असे मत सर्वाेच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशबंदीच्या सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Sabarimala Case : सुधारणेच्या नावाखाली (हिंदु) धर्म पोकळ करू शकत नाही ! – सर्वाेच्च न्यायालय
    https://sanatanprabhat.org/marathi/1035466.html