
‘क्षीरघृताभ्यासः रसायनानां श्रेष्ठम् । – चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २५, श्लोक ४०
अर्थ : दूध, तूप यांचे सतत सेवन हे सर्व रसायनांत श्रेष्ठ रसायन आहे.
त्यामुळे शरिराचे घटक अतिशय बलवान होतात. झालेले रोग ते बरे करतातच, तसेच भावी रोगकारक दोष शरिरात उत्पन्न होऊ शकत नाहीत किंवा झाले, तरी ते वाढू शकत नाहीत. वाढले, तरी रोग निर्माण करायला त्यांना शरिरात स्थान मिळत नाही. स्थान मिळाले, तरी रोग उत्पन्नच होऊ शकत नाहीत.
धातू घटकात उत्तम प्रतिकारशक्ती असल्यामुळे या आपत्ती उत्पन्न होऊ शकत नाहीत. रासायनिक चिकित्सा ही नैष्टिकी चिकित्सेला अनुकूल भूमिका सिद्ध करते.’
– गुुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०१२)
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !