
हिंदु धर्माचा इतिहास लाखो वर्षांपूर्वीचा आहे. ‘आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले’, असे सांगणार्यांना खरेतर ही चपराकच आहे. आपण म्हणतो की, युगे २८ विटेवरी उभा ! या युगांच्या अंतर्गत कृत, त्रेता, द्वापर आणि कलि अशी ४ युगे असतात. प्रत्येक युगाची मिळून ४३ लाख वर्षे होतात. मग ४३ लाख गुणिले २८ युगे असे गणित मांडल्यास हिंदु धर्म किती पूर्वापारपासून चालत आलेला आणि महान आहे, हे लक्षात येते.
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !