वैदिक प्रणाली उद्ध्वस्त होत असतांना आमची ज्वलंत अस्मिता जागवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा ! 

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘आज वैदिक प्रणाली उद्ध्वस्त होत आहे. सर्वनाशाचा भीषण प्रसंग आहे आणि आमची ज्वलंत अस्मिता जागवली नाही, तर जी थोडी धुगधुगी आहे, तीसुद्धा निघून जाईल. आमची मने पूर्वीसारखी उंच व्हावी, यासाठीच हा प्रयत्न आहे.’

– डॉ. गुरुदेव काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१४)