
‘आज वैदिक प्रणाली उद्ध्वस्त होत आहे. सर्वनाशाचा भीषण प्रसंग आहे आणि आमची ज्वलंत अस्मिता जागवली नाही, तर जी थोडी धुगधुगी आहे, तीसुद्धा निघून जाईल. आमची मने पूर्वीसारखी उंच व्हावी, यासाठीच हा प्रयत्न आहे.’
– डॉ. गुरुदेव काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१४)
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !